लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क रहावे, जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासन आणि प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज असून नागरिकांना सर्वोतोपरी मदत उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर